12वी पासवर जिल्हा परिषदेमध्ये 30 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! Zilla Parishad Bharti 2025

Created by Aditya, 13 Jun 2025

Zilla Parishad Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, जिल्हा परिषदेमार्फत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा परिषद अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced by the Zilla Parishad. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : स्टाफ नर्स,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी,पदवीधर उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्टाफ नर्स,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे – 30 जागा

नोकरीचे ठिकाण :गडचिरोली, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 13 जून 2025 पूर्वी ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिनांक 28/05/2025 ते दिनांक 13/06/2025 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत (फक्त कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली
अधिकृत संकेतस्थळ : https://zpgadchiroli.maharashtra.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या वेळी उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
◾भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव तंत्राचा वापर किंवा अनूचीत मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्यावर त्याची उमेदवारी/नियुक्ती कोणतीही पुर्वसुचना न देता रद्य करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास प्रशासकिय व फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
◾ज्या तांत्रीक संवर्गातील पदांना विहित केलेल्या केन्द्र शासन अथवा राज्य शासनाच्या नोंदणी विभागाकडून वैध असलेले नोंदणी प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे, अशा पदाच्या उमेदवारांनी त्यांचे अर्जासोबत सदर वैध नोंदणी (Valid Registration) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करतांना त्यांचे अद्यावत असलेले ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नोंदवावे. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहिल, याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना या कार्यालयामार्फत संपर्क करणे सोईस्कर होईल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment