Swachh Maharashtra Abhiyan Bharti स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० मार्फत ४४ जागांसाठी भरती

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंमलबजावणीसाठी राज्य स्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ या कंत्राटी पदांसाठी (११ महिन्यांकरिता) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

  1. वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.
  2. अर्जदाराचे कमाल वय ४० वर्षे (३०.०६.२०२५ पर्यंत)
  3. उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  4. आवश्यकतेप्रमाणे पदांची संख्या कमी-अधिक व पदस्थापनेच्या ठिकाणात बदल केला जाईल.
  5. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळास/लिंकला भेट द्या.
  6. नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.
  7. सदर पदांची नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.
  8. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नेमणूक दिलेल्या ठिकाणी काम करावे लागेल.
  9. प्राप्त अर्जाची छाननी करून छाननीअंती पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता उपस्थित राहणेबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  10. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०७.०८.२०२५ वेळ सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत.
  11. अर्ज करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन अथवा लिंकचा वापर करावा.

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20250723_8_18

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा